"Welcome"

"Welcome"

रविवार, ३ एप्रिल, २०११

...चारोळ्या... 




जगातील सर्वात स्थिर गोष्ट ,
बदल हीच आहे ..
तरीपण स्वतहाला बदलायच म्हटल ,
की परिस्थिति तीच आहे ..


मी ज्यांच्यावर प्रेम केल,
त्यांचाच मजवर राग आहे ..
म्हनुनच माझ्या ललाठावर,
एकठे पणाचा डाग आहे ..‌


ठगने -जगने, हसने-रडणे ,
हे जीवन किती छान आहे ..
अज चौफेर वर्षाव चैतन्याचा ,
उद्या संकटांचे थैमान आहे ..



स्वार्थी या युगात खरंच,  
कुणी कुणाचा नसतो,,
ज्याच्या मिठीत प्रीत मिळाली,
त्याच्याच हातात आयुध असतो..

मी हृदयाला बाजारात घेवून बसलो,
पण प्रेम मात्र खपलं नाही,,
कारण विरहान फाटलेलं काळीज,
ग्राहकांपासून सुद्धा लपलं नाही..



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: